कायदेशीर लढाईत राज्याची पीछेहाट
राज्य सरकारची सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये कायदेशीर लढाईत पीछेहाट होत
View Articleसंस्कृत राष्ट्रभाषा ‘भावनिक उपयुक्तते’साठी?
‘संस्कृती-संवाद’ या प्रा. शेषराव मोरे यांच्या सदरातील ‘संस्कृत भाषेचे ऐक्यासाठी योगदान’ हा लेख वाचला.
View Articleसंसद सदस्यांनी आत्मपरीक्षण करावे
गेल्या दशकभरापासून संसदेत चर्चा आणि वाद-संवादाची जागा कुरघोडीच्या राजकारणाने घेतली आहे.
View Articleकाही विद्यार्थ्यांना तरी स्वहित उमगले
कन्हैया कुमारविरुद्धच्या कारवाईला सशर्त स्थगिती’ हे वृत्त (१४ मे) वाचले.
View Articleपिढीचे ‘नुकसान’ की राज्याचेच?
शिक्षण क्षेत्रातील माफियामुळे महाराष्ट्र शिक्षणात मागे राहिला आहे.
View Articleभारतीय कुस्तीला हानी पोहोचवणाऱ्या घटना
ऑलिम्पिकमध्ये दोन पदके मिळवून देणाऱ्या सुशीलकुमारसारख्या मल्लाला कोर्टाची पायरी चढावी लागते.
View Articleकेवळ ‘नीट’चाच पुळका कशासाठी?
‘शिक्षणसम्राट वैद्यकीय व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांवर उघडउघड दरोडे घालत होते
View Articleनैऋत्य मोसमी वाऱ्यांचा घटता प्रभाव?
किंबहुना नक्कीच चांगला पाऊस येईल असे माझेही मत आहे. परंतु मान्सूनबाबत माझी काही निरीक्षणे मी मांडू इच्छितो.
View Article‘राहुलमुक्त कॉँग्रेसची’ खरी गरज
गुरुवारी जाहीर झालेल्या चार राज्यांतील विधानसभा निकालानंतर ‘काँग्रेसमुक्त भारत’ हा शब्द पुन्हा चच्रेत आलेला आहे.
View Article..याला ‘सन्मृत्यू’ म्हणावे!
मुळात दयामरण किंवा इच्छामरण या सर्वस्वी वेगळ्या गोष्टी आहेत.
View Articleउत्तर प्रदेशात भाजपला न मोजणे चुकीचे
२०१४ च्या मोदींच्या यशातही संघाची अप्रत्यक्ष असलेली भूमिका महत्त्वाची होती.
View Articleबाजार समित्यांनी ‘मल्टिप्लेक्स’ व्हावे!
सरकारनेच या कार्यपद्धतीत न्याय्यता आणणे महत्त्वाचे असताना सरकार त्याबद्दल ‘ब्र’ बोलायला तयार नाही.
View Articleगंगा नदी अस्वच्छच राहणार का ?
केंद्र सरकारच्या ‘नमामि गंगे’ या गंगा-स्वच्छता प्रकल्पातून जपानच्या ‘एनजेएस कन्सल्टंट’ या कंपनीने माघार घेतली आहे.
View Articleकाम दिसत राहणे व त्रागा टाळणे आवश्यकच
भाजप सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीचा धांडोळा (२६ मे) वाचताना काही गोष्टी ठळकपणे जाणवतात.
View Articleभोपाळसारखी दुर्घटना झाल्यानंतरच शहाणे होणार?
‘डोंबिवलीत भयकंप’ ही बातमी (२७ मे ) वाचली. डोंबिवली औद्योगिक वसाहत परिसरात प्रत्येक वर्षी आपत्ती विश्लेषण
View Articleरासायनिक उद्योग शहरापासून दूर न्या!
नुकताच डोंबवली येथे रासायनिक कारखान्यात स्फोट होऊन त्यात मोठी जीवित व वित्त हानी झाली.
View Articleमुख्याध्यापकांची ‘ढकलगाडी’ बंद व्हावी!
विशेषत: शिक्षक असताना ज्यांनी कामचुकारपणा केला, जाती-गटाचे राजकारण केले
View Articleचिकित्सा.. अडलेली आणि टाळलेली..
मेहरूरामच्या मृत्यूच्या कारणांच्या चिकित्सेसाठी पैसा उपलब्ध नाही.
View Articleआरोप खोटे ठरल्यावरच पुन्हा मंत्री व्हा!
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप झाले आहेत
View Articleस्वातंत्र्यवीरांचे विचार-आचरण समग्रपणे पाहण्याची तयारी आहे?
‘विज्ञाननिष्ठ विचार दडवले जातात’ या शीर्षकाच्या पत्रातील (लोकमानस, ३१ मे) स्वा. सावरकर विज्ञाननिष्ठ होते
View Article