राहुल गांधीजींनी नुकतीच घोषित केल्याप्रमाणे ७२ रुपये हजार प्रति वर्ष दारिद्रय़रेषेखालील कुटुंबास मिळणार आहेत, त्यासाठी त्यांनी सांगितलेली लाभार्थी- संख्या देशाच्या लोकसंख्येच्या २० टक्के आहे. परंतु जर आपण इतिहास बघितला तर, इंदिरा गांधींनी ‘गरिबी हटाओ’ घोषणा दिली ती मार्च १९७१ च्या संसदीय निवडणुकीच्या वेळी, म्हणजे चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या (१९६९- १९७४) मात्र त्याची प्रत्यक्षपणे अंमलबाजावणी झाली ती […]
↧