नर्मदा धरणग्रस्तांवर अकारण जीवघेणे संकट
या धरणामुळे गुजरात, कच्छ, सौराष्ट्रच्या दुष्काळग्रस्त भागांना पाणी मिळेल, असे सांगण्यात आले
View Articleमूलतत्त्ववादी शिफारशी!
‘स्त्रियांशी दुर्वर्तन करणाऱ्यावर सामाजिक बहिष्कार’ हीदेखील अशीच विचित्र शिफारस.
View Articleशिक्षणावरील गुंतवणूक ही राष्ट्रीय संपत्तीच
शिक्षक भरती, शाळा-महाविद्यालयांच्या मान्यतेवर र्निबध हे वृत्त (लोकसत्ता : ९ ऑगस्ट) वाचून सखेद आश्चर्य वाटले.
View Articleमराठेशाहीच्या इतिहासाला प्राधान्य हवेच
‘आता सातवीच्या इतिहासावरून वाद’ ही बातमी (९ ऑगस्ट) वाचली.
View Articleअन्सारी देशाचे उपराष्ट्रपती होते की एका समाजाचे?
देशातील मुस्लीम व्यक्ती सुरक्षित नाहीत, अशा भावना मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी व्यक्त केल्या.
View Articleनिर्जीव पुतळ्यांचीही भीती वाटू लागली?
‘हुबेहूब हव्यास..’ हे शनिवारचे संपादकीय (१२ ऑगस्ट) वाचल्यावर पुतळा हलवण्याचा प्रकार वाटतो इतका साधा नाही
View Articleधोरणे जीवघेणीच.. मग कसली ‘जाग’?
खासगी रुग्णालयाचा मार्ग अवलंबण्याचा तर माझ्याप्रमाणेच अनेकांनी धसकाच घेतला असेल.
View Articleविद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर सरकार जागे होणार?
शासकीय निवासी शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांची सरकारने चालवलेली थट्टा वाचून मन हेलावून गेलं.
View Articleही तर योगी यांची कर्तृत्वशून्यता!
‘ईदच्या दिवशी रस्त्यावर नमाज पठण करणं बरोबर असेल तर कावडियांच्या यात्रेच्या वेळी डान्स करण्यावर, गाणं आणि डीजे वाजवण्यावर बंदी कशी काय लागू शकते?’ असा सवाल स्वत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उपस्थित...
View Articleखासगीकरणाचे कोलीत
‘जे जे खासगी..’ हे संपादकीय (१८ ऑगस्ट) वाचले. सरकारला जनतेच्या हितापेक्षा खासगी क्षेत्राची धन करण्यातच अधिक रस आहे असे कोणाचे मत होणे अजूनही बाकी असेल असे वाटत नाही. १९९१ मध्ये आपण उदारीकरणाचे धोरण...
View Articleसमस्यांवर विचार करणे बंद केल्यानेच हे घडतेय
वेडगळ कल्पनांमुळेच आपण इतकी वर्षे मागे पडलो आहोत.
View Articleशिक्षण विभागात ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’
या संस्थेचे कार्य अतुलनीय असल्याचे गेली वीस वर्षे जवळून अनुभवास आलेले आहे.
View Articleशेतीच्या ‘ब्लू व्हेल’मध्ये सोयाबीन निम्मेच
पंतप्रधान तर म्हणत होते की २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दीडपट होईल.
View Articleसंस्थांवर ‘निरुपयोगी’ शिक्का का मारला जातो?
‘व्यवसाय मार्गदर्शन आणि निवड संस्था बंद करण्याचे षड्यंत्र’ हे वृत्त (२१ ऑगस्ट) वाचले.
View Articleअंधाऱ्या चोरवाटांचे जतन करू, अवघे धरू कुपंथ?
सुशासित, सुव्यवस्थित सहजीवनासाठी ‘व्यक्ती’ आणि ‘समाज’ यात समाज हाच महत्त्वाचा आहे.
View Article