जनाची, मनाची नाही; देवाची तरी..?
मंदिरात जाताना आतापर्यंत, पुरुषांनी हाफ पॅण्ट, बम्र्युडा व स्त्रियांनी शॉर्ट पॅण्ट, स्लीव्हलेस किंवा मिनी स्कर्ट घातलेले खपवून घेतले जात असे.
View Articleसर्वसंमतीच्या उद्देशालाच हरताळ
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत तर शिक्षकांनीच हाणामारी केली.
View Articleहमीभावाचे नियोजन शेतकऱ्यांपासून दूरच!
‘हमीभाव’ हा शब्द नुसता नेतेमंडळींच्या भाषणांत आणि कागदपत्रांत उपयोगाचा शब्द झाला आहे.
View Articleकोचर दाम्पत्याकडून रक्कम वसूल करावी
चंदा कोचर यांना राजीनामा द्यावा लागला यावर आपली व्यवस्था धन्यता मानेल.
View Articleचुकीच्या धोरणांमुळेच शेतकऱ्यांचे नुकसान
‘किमान हमीभाव केवळ कागदावरच’ हा लेख (रविवार विशेष, ७ ऑक्टो.) वाचला.
View Articleलोकसभेसाठीची गणिते निराळी असतील
मायावतींनी आरशाला दोष देऊ नये तर आपल्या प्रतिमेला दोष द्यावा.
View Articleनाशकात शेतकऱ्यांच्या आत्महत्या का वाढल्या?
दर महिन्याला सरासरी सात ते आठ शेतकरी आपली जीवनयात्रा संपवत आहेत.
View Articleस्थानिक भाषेचा दुस्वास नसावा
‘वणव्याचा धोका’ हा अग्रलेख (१० ऑक्टो.) वाचला. स्थानिक लोकांनी स्थलांतरित लोकांवर राग काढण्याचे कारण स्थानिक शासनाची आर्थिक धोरणे हे जरी असले तरी याला इतरही कारणे आहेत. स्थलांतरित लोक जेव्हा...
View Articleनराच्या भूमिकेतून बाहेर येऊन पुरुषही कबुली देतील का?
यामागचे कारण म्हणजे आपली पितृसत्ताक, जात, धर्म, वर्चस्ववादी मानसिकता.
View Articleहा तर ढोंगीपणाचा कळस!
गंगा प्रदूषण आणि तिच्यात अशास्त्रीय पद्धतीने उभ्या राहत असलेल्या प्रकल्पांविरोधात स्वामी सतत आवाज उठवत होते.
View Articleभाजपला संस्कारांचा विसर..
अकबर यांच्यावरील आरोप असो वा स्वामी ग्यानस्वरूप सानंद यांचे उपोषणादरम्यान झालेले निधन असो
View Articleमोदींचे मंत्री नेहमीच ‘सुरक्षित’!
‘सोडा अकबर’ या संपादकीयात (१७ ऑक्टो.) अकबर यांच्या राजीनाम्यासंदर्भात भाष्य करण्यात आले आहे.
View Article‘मी टू’पेक्षा महिला कल्याणाच्या संस्थांची गरज
देशाच्या न्यायव्यवस्थेत संविधानाने तसेच इतर कायद्यान्वये स्त्रियांना अन्यायाविरुद्ध जाब मागण्याची व्यवस्था यापूर्वीच केलेली आहे.
View Articleविद्यापीठाचा कारभार कधी सुधारणार?
मुंबई विद्यापीठाच्या मूल्यांकन प्रक्रियेवरून विद्यार्थी, पालकांचा विश्वास उडेल.
View Articleउद्धव यांना वडिलांचा व आजोबांचा सोयीस्कर विसर
दसरा मेळाव्यात भाजपला कानपिचक्या देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्हाला जमत नसेल तर राम मंदिर आम्हीच बांधू.
View Articleही तर भारतीय जाणीवसंपन्नतेची मर्यादाच!
‘पहिला की शेवटचा?’ हे संपादकीय (२० ऑक्टो.) वाचले.
View Articleविवेक जायबंदी, संवेदनशीलतेचा बळी..
एवढेच नाही तर देशातील कायदा, व्यवस्था व संविधान यांना सुद्धा धुडकावण्यापर्यंत लोकांची मजल जाते आहे,
View Articleसर्व पक्षांचे हेच तर सुरू ..
शिवसेना-भाजपची युती असो किंवा काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असो- ती तुटली जागावाटपाच्या मुद्दय़ावरून.
View Articleआपण सांविधानिकदृष्टय़ा साक्षर कधी होणार?
भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद ५१ (अ) मध्ये दोन महत्त्वपूर्ण मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख केला आहे.
View Article