अव्यवहार्य तरतुदींमुळे कायद्याचे गांभीर्य कमी
दंडाच्या रकमेत वाढ केल्याने अपघात कमी होतील हा विचारच मुळात चुकीचा आहे.
View Article‘पृथ्वीचे हृदय’ जळते, ‘मुंबईचे हृदय’ तुटते!
‘अॅमेझॉन वणव्याची झळ’ हा ‘अन्वयार्थ’ (२६ ऑगस्ट) वाचला.
View Articleमहाराष्ट्राने दारूमुक्तीकडे वाटचाल करावी..
बिहारसारखे मागास राज्य सरकारी तिजोरीचा विचार न करता दारूबंदी करते, तर महाराष्ट्र राज्य का करत नाही?
View Articleचोराच्या हाती तिजोरीच्या किल्ल्या?
भांडवलशाहीने कितीही आव आणला तरी आपल्या स्वार्थासाठी शासकीय यंत्रणेचा वापर करूनच ती वृद्धिंगत झाली आहे.
View Articleकसले ‘सुडाचे राजकारण’, हेही सांगाच..
‘सुडाचे राजकारण’ हे डॉ. सिंग कुठल्या संदर्भात म्हणाले, हे त्यांनी स्पष्ट केले असते तर बरे झाले असते.
View Articleसुरुवात केली; आता शेवट कशा प्रकारे करणार?
धर्माच्या आधारावर नागरिक नोंदणी करून सरकार आसामी जनतेच्या असंतोषात भर घालत आहे
View Articleसेनेचे निकष अन्य प्रश्नांना लावू नका!
‘गांधीवादामुळेच देशाचे नुकसान!’ असे मत निवृत्त मेजर जनरल बक्षी यांनी व्यक्त केले आहे
View Article..अन्यथा कार्यक्षम तरुण वर्ग गुन्हेगारीकडे वळेल
सरकारने या मंदीतून बाहेर निघण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे आहे.
View Articleअपयशाचे चिंतन हृदयाने नव्हे, मेंदूने करायला हवे
लेक्ट्रिक बल्बचा शोध लावताना एडिसनला किमान हजार वेळा तरी अपयश आले.
View Articleकाश्मिरी जनतेलाही आनंदोत्सवात सहभागी होऊ द्या
काश्मीरमध्ये सध्या लागू असलेली संचारबंदी तात्काळ उठवण्यात यावी.
View Articleम्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण..
वेळ न दवडता एक सक्षम व निष्पक्ष व्यवस्था यातून निर्माण होईल हीच प्रत्येकाची अपेक्षा!
View Articleपक्षविस्ताराचा वसा की सत्तेची लालसा?
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना प्रवेश देऊन भाजपने पक्षाचा ‘विस्तार’ केला
View Articleएलआयसीच्या प्रगतीला खीळ बसण्याआधी..
खनिज तेलाच्या उत्पादनात व्यत्यय व अनिश्चितपणा निर्माण झाला आहे.
View Articleबेशिस्तांकडून दंड घ्यावा; पण मर्यादा असावी
आपल्याकडे काही वाहनचालक असे आहेत, की समोर लाल सिग्नल दिसत असूनही ते आपली वाहने पुढे नेतात
View Article‘रयतेचे राज्य’ हाच सातारच्या मातीचा इतिहास
राज्यघटनेनुसार सार्वभौम आहेत ते ‘भारताचे लोक’ आणि ते कायद्यासमोर समान आहेत
View Articleदेशहिताकरिता राजकीय हिताला बगल द्यावी
इतक्या वर्षांच्या राजकारणानंतर या अशा संभाव्य अस्थिरतेची शहा यांना जाणीव नसेल असे म्हणता येत नाही.
View Articleपीएच.डी.ची उपयुक्तता शिक्षण आणि संशोधनात संपली!
आजपर्यंत कुठलीही समिती पीएच.डी.चे शिक्षणातील आणि संशोधनातील फायदे सिद्ध करू शकलेली नाही.
View Articleअनुभवी माणसे महत्त्वाच्या पदांवर नेमावीत
नुसती राजकीय चिखलफेक करून अर्थव्यवस्था काही सुधारणार नाही.
View Articleभ्रष्टाचाराच्या भोवऱ्यातून सुटका कधी होणार?
रस्त्यांच्या या दुर्दशेत भर म्हणून सरकारने जाचक असा नवीन मोटार वाहन कायदा लागू केला.
View Articleअशी लोकशाही किती काळ टिकेल?
फक्त सत्ता मिळवणे हेच जर अंतिम उद्दिष्ट असेल, तर हा लोकशाहीचा अपमानच आहे!
View Article