मग महाराष्ट्राला तरी दोष का द्यायचा?
महाराष्ट्राच्या अस्मितेचा कोणताही मुद्दा उपस्थित झाल्यावर हिंदी पट्टय़ात ओरड सुरू होते.
View Articleकोंबडय़ांच्या झुंजींत गुंग जनमानस..
राष्ट्रीय पातळीवरील काही खासगी वृत्तवाहिन्या आपल्याला हवे त्या पद्धतीने चर्चाविश्व घडवून ‘कोंबडय़ांच्या झुंजी’ झुंजवत आहेत.
View Articleमाध्यमे आव्हान देणार, की ‘अपप्रचार’ कबूल?
मरकजच्या या परदेशी सभासदांविरुद्ध अपप्रचार केल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केलेली आहे.
View Article‘तारणहारच नाही’ ही भूमिका बदलावी!
‘गांधी घराण्याशिवाय पक्षाला आणि देशाला दुसरा कोणी तारणहार नाही,’ अशी हुजऱ्याची भूमिका घेणे पक्षांतील इतर नेत्यांनी टाळावे.
View Articleसंघर्षशील नेतृत्व आज आवश्यक
सध्या गरज आहे ती चळवळीशी प्रामाणिक नेत्यांची व एकजुटीने संघर्ष करण्याची.
View Articleन्यायपालिकेच्या लोकशाहीकरणाचा मुख्य हेतू साध्य व्हावा
खरे तर राज्यघटनेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हा गाभा आहे, असावयास हवा !
View Articleतळागाळातल्या परीक्षार्थीचा विचार करणारा निर्णय
सद्य परिस्थितीत इतक्या मोठय़ा व्यापाची परीक्षा महाराष्ट्रात घेणे खूप आव्हानात्मकच
View Articleवाद वाटय़ाचा नव्हे, तर ‘भरपाई’चा आहे..
एकदा अर्थशास्त्राचे नियम मान्य केले, की एकाला सवलती आणि दुसऱ्यावर सर्व बोजा असे होऊ शकत नाही.
View Articleदारिद्रय़ निर्मूलन हा आरक्षणामागचा हेतू नाही
दारिद्रय़ निर्मूलन हा आरक्षणामागचा हेतू कधीही नव्हता आणि आरक्षणाने ते कधी साध्यही होणार नाही.
View Articleपरीक्षा ‘घ्यायची म्हणून’ घेऊ नये!
परीक्षा ‘घ्यायची म्हणून’ घेतली जाऊ नये तर ती नेहमीप्रमाणेच विहित पद्धतीने घेतली जावी!
View Articleआणखी एक ऐतिहासिक कामगिरी..
पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात सरकारने अनेक ऐतिहासिक कामगिरी केल्या. त्यामध्ये या आर्थिक कामगिरीचाही समावेश करावा लागेल!
View Article‘कुडमुडी’ नव्हे ‘विकृत’!
भारतातील मध्यमवर्गाची संख्या विचारात घेता, भारत जगातील सर्वात मोठी बाजारपेठ ठरतो.
View Articleनिकालांमधील पूर्वग्रह टाळण्यासाठी..
देशाच्या न्यायालयासमोर भविष्यात कोणकोणते मुद्दे येऊ शकतात यावरही त्यांचे मत विचारले जाते.
View Article‘शिक्षणसेवक’ नव्हे, अष्टपैलू वेठबिगार!
शिक्षणावरील व शिक्षकांच्या पगारावरील खर्च ही धोरणकर्त्यांना ‘निर्थक गुंतवणूक’ वाटते
View Articleव्यवहारांची धार्मिक स्थळांशी तुलना गैरलागू
प्रत्येक जण आपल्या घरी असलेल्या देवांच्या मूर्तीसमोर वा अन्य प्रकारे देवाची प्रार्थना करू शकतो.
View Articleन्यायव्यवस्थेवरील विश्वास ढासळू नये..
केशवानंद भारती खटल्यानंतर न्यायव्यवस्थेवरील वाढलेला विश्वास आताच्या बदलत्या काळात ढासळू नये इतकेच!
View Articleराज्य लोकसेवा आयोग खरेच स्वायत्त?
भारतीय राज्यघटनेतील भाग १४ मधील अनुच्छेद ३१५ ते अनुच्छेद ३२३ नुसार एमपीएससी हा घटनात्मक आयोग आहे
View Articleसामान्य लोकांचे ‘स्थान’ कुठे आहे?
लोकशाहीच्या चौकटीत राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी, प्रशासन, न्यायालये, माध्यमे अशा सगळ्या खांबांचेच स्वत:चे एक ‘स्थान’ असते असे म्हणतात.
View Articleसमस्येच्या राजकीय गैरवापराला प्रोत्साहन
मतपेढीचा स्वार्थ साधून सत्ताप्राप्तीसाठी आरक्षण हा जातींच्या पुढाऱ्यांच्या हातातील हुकमी एक्का ठरला आहे
View Articleलसीकरण धोरण जाहीर करण्याची हीच वेळ
भारतातील अफाट लोकसंख्येला अशी लस पुरवणे हे अतिप्रचंड काम असणार आहे.
View Article