साहित्यिक, कलावंत शांत का?
साहित्यिक, कलावंत शांत का? पुण्याच्या फिल्म इन्स्टिटय़ूटच्या वादात बहुतेक विचारी लोकांचे मत गजेंद्र चौहान यांच्याविरुद्ध गेले आहे. एवढेच नव्हे तर या विद्यार्थ्यांना दडपशाही, धमक्या, रात्री-अपरात्री...
View Articleहा तर पाकिस्तानला उघडे पाडण्याचा निर्णय!
‘हात दाखवून.. ’ या संपादकीयातले (लोकसत्ता २४ ऑगस्ट ) भाष्य उचित वाटत नाही. भारत-पाक दरम्यानची कुठलीही बोलणी फक्त द्विपक्षीयच असू शकतात म्हणून या चच्रेच्या आधी हुरियत नेत्यांना नजरकैद करून हुरियतशी...
View Articleमध्यमवर्गाने ‘मंदीतही संधी’ शोधावी
‘खालून आग, वर..’ (२५ ऑगस्ट) हे संपादकीय वाचले. मुंबई भाग-भांडवली बाजाराचा निर्देशांक १,६२४ अंकांनी गडगडला, त्याला जागतिक घडामोडी कारणीभूत आहेत. त्यापैकी चीनच्या चलनाचे अवमूल्यन, डॉलरच्या तुलनेत रुपयाची...
View Article‘वैचारिक मागासलेपणा’च्या प्रदेशातील भ्रम आणि भीती..
गुजरातमध्ये प्रमाणापेक्षा अधिक सीआरपीएफच्या तुकडय़ा आहेत.. अशी बातमी गुजरातमधील स्थानिक दैनिकांमध्ये दोन दिवसांपूर्वी आली, परंतु ही स्थिती आधीही दिसली आहे. केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन...
View Articleशिवाजी महाराजांच्या बदनामीचा निषेध सर्वप्रथम बाबासाहेबांनीच केला होता!
संतोष प्रधान यांचा ‘पुरोगामी की प्रतिगामी’ हा लेख (२५ ऑगस्ट) व त्यावरील ‘विद्वानांची कमतरता’ या शीर्षकाचे पत्र (लोकमानस, २६ ऑगस्ट) वाचले. जेम्स लेन प्रकरणातील सत्य २००३ पासून सातत्याने...
View Articleअस्मिता नव्हे, जातीय अहंकाराचे आव्हान
संविधानात अनुस्यूत आरक्षणाची तरतूद मूलत: न्यायाधारित समतेच्या तत्त्वावर उभी आहे. जाती आधारित शोषण, त्यातून जन्मलेले सामाजिक तथा शैक्षणिक मागासलेपण दूर करण्याचा तो एक प्रयोग मानला जातो. या प्रयोगामागची...
View Articleपटेल आंदोलनास ठाकरेंचा पाठिंबा?
हार्दकि पटेलने असे सांगितले की, दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे माझे प्रेरणास्थान आहेत. त्यावर पत्रकारांशी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, ‘जर कोणतीही व्यक्ती बाळासाहेबांकडून प्रेरणा घेत असेल...
View Articleकामगार, शिक्षकांचे लक्ष बालमजुरांकडेही हवे
‘रविवार विशेष’ (२९ ऑगस्ट) पानांमध्ये अजित अभ्यंकर व प्रभाकर बाणासुरे यांनी बदलत्या कामगार कायद्यांचा अमानवी चेहरा स्पष्टपणे उघड करून दाखविला आहे. या कामगार कायद्यांना विरोध करताना कामगार संघटनांनी...
View Articleगावांत डॉक्टर का नाहीत? खरी कारणे पाहा की..
सरकारी वैद्यकीय क्षेत्रातील ३००० रिक्त जागांबद्दलची बातमी (लोकसत्ता, ३१ ऑगस्ट) वाचली. आरोग्य संचालनालयाने खासगी क्षेत्रातील अधिक पगार हे त्यामागचे कारण देऊन स्वत:चा नाकत्रेपणा झाकण्याचा प्रयत्न केला...
View Articleशैक्षणिक क्षेत्र अद्याप धोरणांच्या फेऱ्यात
शैक्षणिक क्षेत्र अद्याप धोरणांच्या फेऱ्यात ‘शिक्षणाचा भागाकार’ हा अन्वयार्थ (१ सप्टेंबर) वाचला. महाराष्ट्रातील मागील काँग्रेस आघाडीचे सरकार आणि सध्याचे भाजप सरकार यांच्यात एक दुर्दैवी साम्य आहे ते...
View Articleविचारांचा पराभव नसून पराकोटीचा विजयच
‘अन्वयार्थ’मध्ये ‘केवढी ही असहिष्णुता!’ या मथळ्याखाली (३१ ऑगस्ट) कर्नाटकातील ज्येष्ठ पुरोगामी साहित्यिक विचारवंत प्रो. कलबुर्गी यांच्या खुनाच्या संदर्भाने केलेल्या विश्लेषणात, सामान्य वाचकाला भ्रमित...
View Articleकोर्टाने असा प्रश्न उपस्थित करणे भलतेच की!
कोर्टाने असा प्रश्न उपस्थित करणे भलतेच की! आजचा सर्वात मोठा ‘राष्ट्रीय’ महत्त्वाचा प्रश्न ‘शीनाच्या खुनाचे गूढ’ उकलणे, हा असताना आणि त्यासाठी कर्तव्यदक्ष पोलीस यंत्रणा मुंबई ते आसाम, कोलकाता,...
View Articleशरद जोशींबद्दलचा आकस यादव कधी सोडणार?
आपचे माजी नेते योगेंद्र यादव यांनी ‘नव्या शेतकरी राजकारणाची नांदी’ या लेखात (२ सप्टें.) शेतकरी नेते शरद जोशी व शेतकरी संघटना यांचे श्रेय जाणीवपूर्वक नाकारले त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. ‘महेंद्रसिंह...
View Articleसमस्यांना भिडणाऱ्या जागतिक मांडणीची गरज
‘अन्यथा’ या सदरातील ‘जन्म एक व्याधी!’ या लेखातून (४ सप्टें.) मांडलेल्या ‘अब्दुल्ला कुर्दी’वर सीरियन निर्वासितांच्या प्रश्नाच्या निमित्ताने एका नवीन राजकीय चिकित्सेची कशी प्रकर्षांने गरज आहे, हे...
View Article‘समोरच्या बाकावरून’ उत्तरेही यावीत
‘वाढता वाढे असहिष्णुता’ या लेखात (८ सप्टेंबर) धार्मिक असहिष्णुता कशी वाढत चालली आहे याचे अनेक दाखले पी. चिदंबरम यांनी दिलेले आहेत, परंतु दोन महत्त्वाच्या मुद्दय़ांना स्पर्श केलेला नाही. पहिला मुद्दा...
View Article‘भावना’ राखणे हीच तर सरकारची ‘धर्मनिरपेक्षता’!
‘५ टक्के जैनधर्मीयांसाठी इतरांवर मांसबंदी’ ही बातमी वाचली. आर्थिक विषयात लोकसंख्येची धार्मिक आकडेवारी मिसळून केलेली मांडणी अनुचित आहे असे वाटते. एकीकडे राज्यातले युतीचे सरकार धर्मनिरपेक्ष नाही अशी टीका...
View Articleअभिव्यक्तीला आश्वस्त कसे करणार?
दाभोलकर-पानसरे यांचे मारेकरी शोधण्यात तपास यंत्रणांना येत असलेले अपयश पाहता हे मारेकरी कधीच सापडणार नाहीत की काय, असे आता सर्वसामान्य माणसांनाही वाटू लागले आहे. ही हतबलता लेखक, कलावंत, विचारवंतांपासून...
View Articleतेव्हा ही अभिव्यक्तीची तळमळ कोठे गेली होती?
तेव्हा ही अभिव्यक्तीची तळमळ कोठे गेली होती? ‘अभिव्यक्तीला आश्वस्त कसे करणार?’ हे पत्र (लोकमानस, ११ सप्टेंबर) वाचले. भालचंद्र नेमाडे यांना धमकीचे पत्र आल्यामुळे अस्वस्थ झालेल्या आमच्या लेखक मंडळींनी...
View Articleनिवडणुकीवर दूरगामी परिणाम!
‘बिहारच्या निवडणुकीत एआयएमआयएमची उडी’ हे वृत्त (१२ सप्टेंबर) वाचले. ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल-मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांचा पक्ष बिहार विधानसभा निवडणूक लढवणार’ याचा...
View Articleजमाना तुलनात्मक अभ्यासाचा आहे!
शेतकरी नेते शरद जोशी यांचे नाव जर घेतले नाही, तर जोशींचे भक्तगण म्हणतात का घेतले नाही. त्यांच्या चुका दाखवल्या, तर या भक्तगणांची तळपायाची आग मस्तकात जाते आणि टीका करणाऱ्याचा समाचार घेतला जातो. इतके...
View Article